पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार.;कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात बोलण्याची शक्यता..
नवी दिल्ली /- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना…
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर अनेक विमाने केली रद्द..
बीजिंग /- चीनमध्ये देशाच्या सीमांवर कठोरपणे नियम केले आहेत.बरेच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने चीन च्या प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.अनेक भागांमध्ये नागरिकांना घरामधून बाहेर पडण्यास मज्जाव येत आहेत.अत्यावश्यक…
वायरीत गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर मालवण पोलिसांचा छापा पाच हजाराची दारू जप्त..
मालवण /- मालवण वायरी येथे होत असलेल्या गोवा बनावटीची दारू विक्रीवर मालवण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात ५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक…
एकटेपणाला कंटाळून आयनल रोहिलेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या..
कणकवली /- आयनल रोहिलेवाडी येथील महेश रामचंद्र वायगंणकर (५२) यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेस घडली आहे. एकटे…
सोनाळी उपसरपंचपदी शिवसेनेच्या श्रेया कदम बिनविरोध..
वैभववाडी /- सोनाळी गावच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या श्रेया शिवदास कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सोनाळी सरपंच भीमराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली…
कणकवलीतील बेपत्ता तरुणाला मालवण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात..
मातवण /- कणकवती ओटव येथून १६ ऑक्टोबरला बेपत्ता झालेता सुरज बडू मालप (वय २१) हा युवक गुरुवारी सकाळी मालवण चिवला बीच येथे सापडून आला. मालवण पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.…
भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती.
वेंगुर्ला /- भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावी लोके यांना…
तिलारीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भाजप घालणार अधिकाऱ्यांना घेराओ.;नगराध्यक्ष संजू परब.
सावंतवाडी /- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी 40 वर्षांपूर्वी तिलारी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु अजूनही तो प्रकल्प अपूर्ण आहे. या प्रलंबित कामाबद्दल येत्या आठ दिवसात भाजपच्या शिष्टमंडळासह जिल्हाध्यक्ष राजन तेली…
नारळाच्या झाडावरून खाली पडून दोघांचा मृत्यू.;देवगड येथील घटना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद..
देवगड /- नारळाच्या झाडावरून खाली कोसळल्यामुळे देवगड तालुक्यातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना ह्या वेग वेगळ्या आहेत.दुर्दैवी घटना इळये व दाभोळे गावात आज सकाळच्या सुमारास घडल्या.चंद्रकांत…
राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी.;कामगार मंत्री हसन मुश्रीफ.
मुंबई /- राज्यातील अॅटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी…
