Category: मुंबई

🛑सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार.;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

◼️धारावीत उभारला जाणार देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब.. ✒️लोकसंवाद /- मुंबई. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका…

🛑इयत्ता 10 व 12 वी च्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध.

✒️लोकसंवाद /- मुंबई. इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या जुन – जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 8 जून 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्र…

🛑वर्तमानपत्रात वडापाव, भजी आदी खाद्यपदार्थ दिल्यास होणार कारवाई;.

✒️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे वर्तमानपत्राच्या कागदावर गरम किंवा तेलकट पदार्थ वाढणाऱ्या आणि पार्सल देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई…

🛑उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती.;म्हणाले उत्तम मंत्री…!

✒️लोकसंवाद /- मुंबई. खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे…

🛑डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस (IAS) तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांत 25 खात्यात बदली..

✒️लोकसंवाद /- मुंबई. तुकाराम मुंढे हे डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस (IAS) अधिकारी आहेत. गेल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ वेळा त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे आणि भ्रष्टाचाराविरोधातील…

🛑किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक…

🛑पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई..

✒️लोकसंवाद /- मुंबई. मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६…

🛑किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक…

🛑एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार.;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.

◼️उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश. ✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक…

You cannot copy content of this page