🛑१ महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरु न झाल्यास जि. प. च्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार.;वैभव नाईक.
🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ वर्षे जलजीवन मिशन योजना सुरु असून या योजनेंतर्गत ७१८ नळयोजनेची कामे सुरु आहेत. यामध्ये जुन्या नळयोजनेच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत परंतु नवीन नळयोजनेचे…
