वेंगुर्ले तालुक्यात आज २ जुलै रोजी एकूण ३६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज २ जुलै रोजी एकूण ३६ जणांचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १, शिरोडा ३,…
एस.टी.च्या स्थानिक फेऱ्या सुरू करण्याची नागरिकांची मागणी..
कणकवली /- सिंधुदुर्ग राज्य परिवहन विभागाने २८ जूनपासून सुरु केलेल्या लांब पल्ल्याच्या एस. टी. च्या फेऱ्यांना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा अलीकडे रत्नागिरी जिल्हाशी फारसा संबध नसल्याने…
साळगाव ग्रामपंचायत येथे कृषीदिन साजरा..
कुडाळ /- कृषी विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत साळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन कार्यक्रम आज दि.…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आ.वैभव नाईक,आ.दीपक केसरकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड..
सिंधुदुर्ग /- कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ११ मुलांना आर्थिक मदत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी कृषिदिनानिमित्त जिल्हा बँकेच्या परीसरात आमदार वैभव नाईक, आमदार…
नागरिकांच्या रेशन कार्ड व इतर समस्या सोडविण्यासाठी आचरा ग्रामपंचायत येथे शिबीर संपन्न..
आचरा /- रेशन कार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी झालेल्या…
शेतकऱ्यांनी आधुनिक एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा.;आ. वैभव नाईक
कुडाळ /- माणगाव येथे बचतगटांना ७ हजार हळद रोपांचे वाटप यांत्रिकीकरणामुळे शेतीचे आधुनिकीकरण झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक एकात्मिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढविणे गरजेचे…
दैव बलवत्तर म्हणून कार चालक अपघातातून बाल बाल बचावला..
वैभववाडी /- दैव बलवत्तर म्हणून कार चालक अपघातातून बाल बाल बचावला आहे.आकेरी हुमरस ,ता.कुडाळ ते कोल्हापूर असा टोयाटो कारमधून प्रवास करत असताना नाधवडे येथे कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक…
पळसंब येथे कृषी दिन साजरा!
मसुरे /- पळसंब ग्रामपंचायत येथे गुरुवारी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदरणीय कै. वसंतराव नाईक याच्या प्रतिमेस सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर याच्या हस्ते पुष्प हार अर्पण…
महिमा जोईल हिचे निधन…
मसुरे /- पळसंब डिगीवाडी येथीलकुमारी महिमा सुधाकर जोईल( २३ वर्ष) हीचे केईएम हॉस्पिटल मुबई येथे उपचार चालू असताना अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. पश्चात आई, वडिल, भाऊ, बहिण, काका असा…
महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान.;एम. के. गावडे
वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे, हा विचार त्यांनीच दिला. कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही.कर्ज घेत नाही…
