राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
*कोरोनावर नियंत्रण तसेच आरोग्य शिक्षणासाठी राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* _ १५ सप्टेंबर पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत एका महिन्यात दोनदा पोहोचण्याचे…
असलदेत निराधार आजीचे दिविजा वृद्धाश्रमाने केले अंतिम संस्कार.
स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमातील आजी ४सप्टेंबरला अल्पशा आजाराने श्रीमती सुनीता कोटकर आजीचे निधन झाले.आजी निराधार असल्यामुळे त्यांच्या व अंतविधीची जबाबदारी दिविजा वृद्धाश्रमावर होती,अशा वेळेस आश्रमातील कर्मचारी श्रीमती भारती यशवंत…
सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून बीएसएनएलला घेरओ.
गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती, बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्यानं अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील…
वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट व्यवस्थापन व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची बैठक संपन्न.
वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट व्यवस्थापन व शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ सप्टेंबर २०२० रोजी नगरपरिषद कार्यालयात शहरातील व्यापारी, नगरसेवक आणि नागरीकांसमवेत सभा संपन्न झाली. सदरच्या सभेसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप…
तांञिक कामगार युनियन-सिंधुदुर्गच्या वतीने रक्तदान उपक्रम.
महाराष्ट्र राज्यातील महावितरण,महापारेषण व महानिर्मिती कंपनी मधिल वि.क्षे.तांञिक कामगार युनियन ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना असून कामगारांच्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणिव जपणारी संघटना आहे.सिमेवरील सैनिक व कोविड १९ ह्या संकटाचा विचार…
न्यू इंडिया इन्शुरन्सकडून जेठे कुटुंबीयांना अपघात विमा धनादेश प्रदान.
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून संतोष आप्पाजी जेठे रिक्षाचा विमा काढला होता. त्यांचे १७ जूनला अपघाती निधन होते. त्यानुसार संतोष जेठे यांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा धनादेश पत्नी सोनाली जेठे यांच्याकडे…
सिंधुदुर्गमधील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार.
मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांची आ.वैभव नाईक यांना ग्वाही. मच्छिमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली…
राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत जि.प.शाळा मातोंड वरचेबांंबर शाळेचे घवघवीत यश.
मातोंड वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड वरचेबांबर शाळेचे कबबुलबुल पथकातील विद्यार्थी संतोषी फटू सावंत (हिरकपंख बुलबुल),गणेश उदय परब व कृष्णा आनंद कोरगावकर (चतुर्थचरण कब) हे राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत यशस्वी झाले असून ही…
जिल्ह्यात आर्थिक सुबत्तेसाठी नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे:-कृषिभूषण एम.के. गावडे.
नारळ हा कल्पवृक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे.त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबत्ता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील…
अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट
अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट. _ उद्या राज्यपाल महोदय यांच्या सोबत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची बैठक_ अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आज…
