फळपिक विमा योजनेचे निकष बदल्यासाठी राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन.;पालकमंत्री उदय सामंत

• हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी सिंधुदुर्गनगरी /- फळ पिक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी राज्यस्तरावर कृषि मंत्री यांच्या सोबत तातडीने बैठक घेऊ. तसेच जिल्ह्यामध्ये नविन निर्माण झालेल्या…

मालवण-चौके मार्गावर अपघात..

चौके /- मालवण-चौके मार्गावर आनंदव्हाळ- कर्लाचाव्हाळ या ठिकाणी दोन दुचाकीमध्ये समोरा समोर ठोकर होऊन सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका…

करूळ घाटमार्गतून सोमवारी दुपार पासून एकेरी वाहतूक सुरू..

गेले चार दिवस करूळ घाटमार्ग होता बंद– वैभववाडी /- करूळ घाटमार्ग खचलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप व बॅरेलमध्ये दगड माती टाकून घाटमार्गातून एकेरी वाहतूक सोमवारी दुपार नंतर सुरू करण्यात आली आहे.…

जिल्ह्यात एकूण 3 हजार 895 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 566.;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 895 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 566 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी एका व्यक्तींचे…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अपात्र लाभार्थ्यांची केली जाणार पडताळणी..

हरकती नोंदवण्यासाठी २५ ऑक्टोंबर पर्यंत मुदत : तालुका समन्वय नोडल अधिकारी दोडामार्ग /- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत मात्र यात अनेकजण अपात्र ठरत असून ते…

होय ‘ हीच आहे वेळ घर खरेदीची..

ब्युरो न्यूज /- कोरोनाच्या संकटाने साऱ्या उद्योगक्षेत्राला ग्रासलेले असताना, घरबांधणी क्षेत्राला मात्र चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरांच्या आकर्षक किमतींबरोबरच गृहकर्जदर व मुद्रांक शुल्कातील कपातीने घरखरेदीचे स्वप्न बाळगणाऱ्यांच्या आशा…

एकाच दिवसात तीन सुपर ओव्हर..

दुबई /- आयपीएल २०२०च्या ३६व्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सनचा पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत सहा गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या.…

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे निधन..

वेंगुर्ले /- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते.दरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत…

राज्यातील पहिले पोस्ट कोविड केंद्र रत्नागिरीत होणार.; ना. उदय सामंत

रत्नागिरी /- रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत श्री. सामंत…

लोकसंवाद न्यूज अपडेट्स…

ब्युरो न्यूज /- ▪️हाथरस घटनेच्या निषेधार्थ २६ ऑक्टोबरला काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी या मुद्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे केरळने निष्काळजीपणाची किंमत मोजली : केंद्रीय आरोग्यमंत्री…

You cannot copy content of this page