पाणी असूनही वसईकर तहानलेले
अमृत योजनेअंतर्गत चार वर्षांत केवळ ४ जलकुंभ वसई: शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली असली आणि शहरासाठी मुबलक पाणी असले तरी शहराच्या अनेक भागात पाणी पोहोचलेले नाही. कारण पाण्याचे वितरण…
बायकोशी झालं भांडण, रागाच्या भरात नवऱ्याची तब्बल 450 KM पायपीट; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
नवरा-बायकोमध्ये काहीना काही कारणांमुळे सतत खटके उडतच असतात. पण, इटलीमधून एक अनोखी घटना समोर आलीये. एका दाम्पत्यामध्ये कशावरुन तरी खटके उडाले, त्याचा पतीला इतका राग आला की त्याने स्वतःचा…
5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे.…
भारत बंद मध्ये काय चालू आणि काय बंद जाणून घ्या
नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना मंगळवारी देशव्यापी ‘भारत बंद’चे आवाहन देत आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अॅडवायजरी जारी केली आहे, चला भारत बंदवर एक नजर टाकू.…
भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान; कृषी विधेयकांचं विश्लेषण करून दाखवा!
महाविकास आघाडीनं कृषी कायद्याला विरोध करत भारत बंदला पाठिंबा दिल्यानं संतापलेल्या भाजपनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. नाशिक: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात सध्या वातावरण तापले…
दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर
दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले… “विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे” भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा…
युवा परिवर्तन संस्थेच्यावतीने मालवणात ९,१० डिसेंबरला केक मेकिंग कार्यशाळा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..
मालवण /- युवा परीवर्तन संस्था या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमार्फत मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात ९ व १० डिसेंबरला सकाळी ९.३० ते पाच या वेळेत दोन दिवसीय…
8/12 च्या भारत बंद ला छावा चा पाठींबा..
देशातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोर्चा आणला पण तो मोर्चा फेटाळून लावण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करीत असताना सुद्धा शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्ली येथे बसून आहेत पण…
अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण तापलं असून अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात समजवादी पक्षाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र…
उद्या भारत बंद! शिवसेनेचं राज्यातील जनेतला ‘हे’ आवाहन
शेतकरी संघटनांनी उद्या, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या…
