Category: इतर

आजपासून सुरू होणार 80 स्पेशल ट्रेन; जाणून घ्या बदललेले नियम

नवी दिल्ली /- कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान काही कामगार व विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आजपासून म्हणजेच 12…

रत्नागिरी डीवायएसपींच्या नावाने बनावट अकाउंट द्वारे पैशाची मागणी

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानी आता पोलिसांशीच पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी चे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे एक भामटा पैशाची मागणी करीत असल्याची धक्कादायक…

कुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी ओंकार वाळके.

कुडाळ /- महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असल्याने व शासन आपले सर्व निर्णय एखाद्या GR मधून प्रसिद्ध करत असते पण हे सर्व निर्णय या अभियंत्यांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा…

करूळ गावासाठी नवीन मोबाईल टॉवर बांधून नेट वर्कचा प्रश्न मार्गी लावावा..

वैभववाडी करूळ ता. वैभववाडी हा गाव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला आहे.या गावासाठी कोल्हापूर – गगनबावडा येथील बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर वरून नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे करूळ गावातील सहा वाडीतील जनतेला याचा…

जिल्हा क्रीडा संकुल अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करणार :- पालकमंत्री उदय सामंत

जिल्हा क्रीडा संकुलातील सिथेटींक ट्रकसाठी 5 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले असून 400 मीटरचा हा ट्रक तयार करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अत्याधुनिक बहुउद्देशीय व्यायामशाळा (जिम) उभारण्यासाठी 30…

मणेरी येथे विहिरीत आढळून आली आठ फुटी मगर

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात मणेरी येथे चक्क विहिरीत मगर आढळून आली आहे. शेत वस्तीत मगरीचा उपद्रव दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मणेरी तळेवाडी येथे यशवंत परब यांच्या शेतात विहिरीत…

पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले

मुंबई /- • महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आज पुन्हा एकदा नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. • नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची…

बांधकाम खात्याकडे निधीच नसल्याने यावर्षी नवीन रस्ते -पूल नाहीत-कन्त्राटदारांची ६० कोटींची बिले थकली.!

सिंधुदुर्ग / जिल्हयातील रस्ते,पूल आदी कामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली असून यावर्षी प्रस्तावित नवीन कामे होणार नाहीतच शिवाय देखभाल दुरुस्तीची कामेसुद्धा होतील की नाही याबद्दल साशंकता…

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी राजेश माळवदे यांंची निवड

कणकवली /- भाजपा जिल्हा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी तळेरे येथील कूूूषी क्षेत्रातील गाढे अभ्यासक राजेश माळवदे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष…

अनलॉकनंतर परराज्यातून ‘एवढे’ लोक मुंबईत परतले..

मुंबई /- मुंबईत काम करणार्‍या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे.अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य…

You cannot copy content of this page