पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे हे पोलिसांनी विसरु नये.;राजन तेली
कणकवली /- वीज बिल माफीची घोषणा करुन दुप्पट बिले दिली गेली.लोकांना शिवसेनेला निवडून दिल्याची चूक कळलेली आहे.भाजपा सरकारच्या काळातील वीज थकबाकी कळायला वर्ष लागले काय ? हे सरकार वर्षभर झोपले…
