नेहा धुपियाच्या खाजकी विनंतीला अभिषेक बच्चनचा शोषल मीडियाद्वारे नकार

मुंबई /- बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या सिनेसृष्टीत कार्यरत नसली तरी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमुळे मात्र ती कायम चर्चेत असते. सध्या तिचा ‘नो फिल्टर नेहा’ नावाचा एक शो सर्वांचेच लक्ष…

आंदोलन करू नका सरकार न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध; मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई /- मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, ज्येष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत.तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला…

भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे जाणून घ्या..

बदाम खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते हे आपल्याला माहिती आहे. रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. हेच फायदे भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने देखील मिळतात. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स…

IPL 2020 कोणते संघ,नवीन रणभूमी जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मुंबई /- दरवर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यांत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) क्रिकेटमय हंगाम बहरतो. मात्र यंदा करोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान मनोरंजनाच्या पर्वणीचा १३वा अध्याय रंगणार आहे. यंदा अनेक…

सकाळी पाणी पिल्याने हे होतात महत्वपूर्ण फायदे जाणून घ्या…

आपल्या आयुष्यात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी शरीरामधील अधिकांश म्हणजे ६६ टक्के भाग हा जलमय आहे. साहजिकच शरीराला सर्वाधिक गरज ज्या घटकाची असते, तो म्हणजे पाणी. वेगेवगळ्या ऋतूमध्ये माणसाच्या शरीराची…

लो बीपी (कमी रक्तदाब) याचा त्रास असल्यास या पदार्थांचे सेवन करावे

कमी रक्तदाब म्हणजे लो ब्लड प्रेशरचा आजकाल अनेकांना त्रास असतो. अगदी नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेल्यांनासुद्धा लो ब्लड प्रेशरचा त्रास असतो. आपण काय खातो-पितो, आपल्या कामाच्या सवयी, वैयक्तिक आयुष्यात असलेला ताण-तणाव…

उत्तर प्रदेश मद्धे बनलं नवीन स्कॉड विना वॉरंट होऊ शकते अटक

उत्तर प्रदेश /- उत्तर प्रदेशात योगी सरकारने विशेष सुरक्षा दल (SSF) स्थापन केलं आहे. यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली असून SSF टीम यूपीमध्ये विना वॉरंट अटक किंवा चौकशी करू शकते.…

कुडाळ व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत :- सुनील भोगटे

कुडाळ/- तालुक्यात दिवसेंदिवस वाढता कोरोना व्हायरसचा प्रसार जनतेमध्ये निर्माण झालेली घबराटीची परिस्थिती.याबाबत अनेक मान्यवरांनी या बाबत मांडलेली मते.कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सुचविलेले वेगवेगळे पर्याय या सर्वाच्या भावनांचा आदर करून कुडाळ…

…तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या संदर्भात कुचकामी ठरलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात रविवारी सकल मराठा समाजाने आक्रोश आणि संताप व्यक्त करत वेळप्रसंगी कोरोनाचे संकट झुगारून रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला.…

अरुणा प्रकल्पग्रस्तांची १३० घरे अजून धरणाच्या पाण्यातच :-तानाजी कांबळे

वैभववाडी /- गेले वर्षभर अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे धरणाच्या पाण्याखाली असून प्रकल्पग्रस्तांचे अतोनात नुकसान झालेले आहे. लाँकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने बैठक आयोजित करून दिलासा…

You cannot copy content of this page