बांधकाम सभापती यतीन खोत यांचा वाढदिवस वैद्यकीय उपक्रमांनी साजरा..
मालवण /- प्रभागातील नागरिक हे आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहेत आणि त्यांच्या आरोग्याची काळजीला प्राधान्य देणारे मालवण पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही हटके पद्धतीने वाढदिवस साजरा केला.…
काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..
सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अन्वर अब्दुल रझाक खान यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. यावेळी नियुक्ती पत्र देऊन ही निवड…
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखालीचे सावंतवाडीत आंदोलन..
सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आल्याची माहिती काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे…
अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..
नवी दिल्ली /- गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता.…
आम.नितेश राणे यांचे सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूप्रकरणीअमित शहा यांना पत्र..
मुंबई /- सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता 3 महिने उलटून गेले आहेत. तर सुशांतच्या अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालियान हिने देखील आत्महत्या केली होती. या दोन्ही प्रकरणांवरून भाजपा आमदार…
दिवाळीला फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’..
मुंबई /- अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजची तारिख अखेर ठरली आहे.यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट…
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय;माध्यमिकचे पाचवी वर्ग प्राथमिकला जोडणार जाणून घ्या..
मुंबई /- राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे करत असताना पाचवीला शिकवणाऱ्या…
आमचे वेतन घ्या पण,खासदार निधी कापू नका; नवनीत राणा
नागपूर /- देशावर आलेले कोरोना या महाभयंकर रोगाचे संकट तसेच महापूर अशा वेगवेगळ्या संकटांना सामना हा गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील नागरिकांनी केला आहे.त्यात राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून पूरग्रस्त भागाची…
जर तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले तर लगेच काय करावे जाणून घ्या…
दिल्ली दिल्ली/- बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सर्व काही सुकर झालं आहे. त्यामुळे बँकिंग सेवा देखील सोप्या झाल्या आहेत, ज्यामध्ये मोबाईल बँकिंग, डिजिटल व्हॉलेट, गुगल पे, भीम अँप द्वारे पैसे पाठवण्याचे काम…
कुडाळ बाजारपेठ कडकडीत बंद..
कुडाळ :/- कुडाळ मधील व्यापाऱ्यांनी दोन दिवसापूर्वीच कुडाळ बाजारपेठ बंद ठेऊन जनता कर्फ्यू करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला १०० % प्रतिसाद मिळाला असून बुधवार बाजाराचा दिवस असूनही १००% बाजारपेठ बंद…
