Month: December 2020

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा आठवा वर्धापन दिन २६ डिसेंबरला..

आचरा /- श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी चा ८वा वर्धापन दिन दि.२६ डिसेंबर ‌ते २८डिसेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिनाक १८ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार ०२ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०१ कोरोना…

मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन,कोण नाक दाबणार,कुणाचं तोंड उघडणार?

  मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, सामना रंगणार? मुंबई /- मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरुन ठाकरे सरकार विरुद्ध मोदी सरकार  असा सामना सुरु झाला आहे. कारण हायकोर्टाने ठाकरे सरकारला झटका देत…

दोन महिन्याच्या चिमुरडीची बापाकडून हत्या, इंदापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

  इंदापूर (पुणे) : “ही माझी मुलगी नाही… तू आज माझ्या मागे ऊस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाहीस?”, असं म्हणत बायकोशी भांडणं करीत पहाटेच्या वेळी बापानेच दोन महिन्याच्या चिमुरडीचा…

मतदार नाव नोंदणी करताना त्याचे आवश्यक कागदपत्र पाहूनच नाव नोंदणी केली जावी.;संदेश पारकर

वेंगुर्ले / नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या नागरीकांना वेंगुर्ले तहसिलदार यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करून मतदार नाव नोंदणी केलेली असताना कुण्या एका राजकिय पक्षाच्या तक्रारीनुसार त्या मतदारांना मतदारांना नोटीसा काढून व…

दरवर्षी 75 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या मोदींची विशेष योजना

  नवी दिल्लीः मोदी सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi scheme) योजनेच्या सहाव्या हप्त्याचा देशातील 3.7 कोटी लोकांना फायदा झाला. आता सातव्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जातायत.…

गावोगावी एसटी नसल्यानेच विद्यार्थ्यांची शाळेतील संख्या घटली.;शिक्षणाधिकारी अशोक कडूस..

  सिंधूदुर्गनगरी /- जिल्ह्यात २४७ पैकी २०४ शाळा सुरु झाल्या आहेत. ही टक्केवारी ८० एवढी आहे. मात्र, एकूण ४२ हजार ४२४ मुलांपैकी १२ हजार ७६७ मुलेच शाळेत दाखल झाली आहेत.…

चिंदर येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी बांधला वनराई बंधारा

आचरा चिंदर गावठणवाडी येथील चांभार कोंड येथे ग्रामपंचायत चिंदर च्या माध्यमातून सर्व शासकीय कर्मचारी अधिकार यांनी एकत्र येत वाहणाऱ्या पाण्यात वनराई बंधारा श्रमदानातून घातला.यामुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास…

डोंबिवली एमआयडीसीतल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल डोंबिवली एमआयडीसी फेज वन भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या कंपनीला भीषण आग लागली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या खंबाळपाडा भागात ही कंपनी आहे. शक्ती प्रोसेस ही…

पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..

  रत्नागिरी /-   रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.…

You cannot copy content of this page