Category: इतर

तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..

आचरा /- तळाशीलवाडी ग्रामस्थ कालावल खाडीतील तोंडवळी तळाशील भागातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले होते.  सोमवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार अजय पाटणे उपोषणस्थळी आले. रेवंडीसमोरील…

परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा भाजपच्या वतीने गुणगौरव..

परुळे /- भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व भारतीय जनता युवा मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशीतील सन 2020/21 मध्ये 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवून पास…

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचा निवृत्तीपर सत्कार…

कणकवली /- हळवल गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचे काम नेहमीच आदर्शवत राहिले आहे. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना सर्वाना समान न्याय देण्याचे काम गुरव यांनी केले आहे. हळवल गावाला…

भुईबावडा घाटमार्गे होत असणारी पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक बंद..

गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांची माहिती.. वैभववाडी /- भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही पश्चिम महाराष्ट्रातून भुईबावडा घाटमार्गे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु आहे. याबाबत गगनबावडा पोलीस…

जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी जाणून घ्या…

सिंधुदुर्ग /- आज सकाळी ८.०० वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३८.६०० मी. आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मी. व…

‘आम्ही बालकवी’ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धांचा निकाल जाहिर..

सावंतवाडी /- ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या समूह सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित ‘श्रावण’ विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. श्रावण विषयावर घेतलेल्या या राज्यस्तरीय…

कातकरी आदिवासी बांधवांचे जीवन शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडेल.;डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर

पिसेकामते येथे अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित निर्धार मेळावा संपन्न.. कणकवली /- – कातकरी आदिवासी बांधवाना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी जाग्रृत करत असताना जीवन शिक्षण देण्याचे काम अखंड श्रमिक मुक्तिवेधच्या माध्यमातून चालू…

शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

वेंगुर्ला /- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव ( ७५ वर्षे ) वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शिरोडा ग्रामपंचायत येथे इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच व्यवसाय अभ्यासक्रम…

छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ च्या वतीने बारावी गुणवंतांचा गुणगौरव.

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ गावातील श्रावणी संजय बागायतकर ( ९३.८३.टक्के) व श्रीधर अरविंद बागायतकर ( ९१.७० टक्के ) या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मधून भरीव यश…

कोल्हापूर मधील गगनबावडा तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत गरजू पुरग्रस्तांना केले धान्य वाटप….

धकाधकीच्या जीवनात देखील दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश.. दोडामार्ग /- गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती,यामुळे अनेक जणांचे जनजीवन विस्कळीत देखील झाले होते,जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांच्या कुटुंबांवर…

You cannot copy content of this page