पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा.;ऍड प्रसाद करंदीकर..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकांना निवेदन सादर.. कणकवली /- सध्य स्थितीत कोरोनामुळे सामान्य नागरिकांची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती खूप बिकट बनलेली आहे. यासाठी शासनाच्या धोरणानुसार अर्थ साहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील बेरोजगार…
