मोबाईल युगात मैदानी खेळांची गरज.;शशांक मिराशी बालगोपाल मंडळातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन..
आचरा /- मोबाईलच्या अती वापराने युवा पिढी आपले स्वास्थ हरवत चालली आहे.अशा पिढीला मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन होत राहिल्या पाहिजेत.या मैदानी खेळातूनच युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण…
