उचकी थांबविण्यासाठी हा आहे घरगुती उपाय.;जाणून घ्या..
ब्युरो न्यूज /- उचकी हा शहरी शब्द, तर गुचकी हा ग्रामीण शब्द, शब्द कुठलाही असो पण प्रोसेस सेम आहे. तर मंडळींहो. उचकी आली की कुणीतरी आठवण काढतय अस म्हटलं जातं…
ब्युरो न्यूज /- उचकी हा शहरी शब्द, तर गुचकी हा ग्रामीण शब्द, शब्द कुठलाही असो पण प्रोसेस सेम आहे. तर मंडळींहो. उचकी आली की कुणीतरी आठवण काढतय अस म्हटलं जातं…
जलपर्यटन व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव बंदर कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास सादर.. मालवण /- तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येबाबत मालवण बंदर अधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून निवेदन…
सिंधुदुर्ग /- कोविडच्या नियमात मोठी शिथिलता आणण्यात आली असून आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आता कोरोनाची…
कुडाळ /- कुडाळ तालुक्याने आज सोमवारी १००० कोरोनारुग्णांचा टप्पा गाठला असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही,कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात पाट ३,…
आज ७ हजार नविन रुग्णांची नोंद तर त्याच्यादुप्पट रुग्ण बरे होऊन घरी मुंबई /- राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार…
सिंधुदुर्गनगरी /- विकासकामे करताना राजकारणापलीकडे जाऊन कामे करुया असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेची आढावा बेठक घेतली. त्यावेळी…
आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह; 2 रुग्णांवर घरी उपचार – वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला .आता पर्यंत…
आजच्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी /- प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करण्याची भूमिका घ्यावी, आजचा जनता दरबार हा प्रशासन गतिमान करणे या उद्देशानेच घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत…
पालकमंत्री सामंत यांनी जनता दरबारमध्ये जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविल्या सिंधुदुर्ग /- लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्राधान्यक्रम असून आज शेकडो जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे, असे आज…
उमेद मार्फत बँक स्थापनेसाठी राज्य सरकार देणार 100 कोटी रुपयांचे भांडवल.. सिंधुदुर्ग /- उमेद संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.याबाबतची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे.तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे.तसेच…
You cannot copy content of this page