महामार्गावरील फलकांवर मराठी भाषेची पायमल्ली करणार्यांवर कारवाई व्हावी!.;हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी..
कुडाळ /- जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे काम चालु झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी कामाच्या दर्जावरून वेळोवेळी टीका केली आहे. तसेच यासंदर्भात आंदोलनेही झाली.…
