वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडीतील मच्छिमारांची शासनाच्या विरोधात उपोषणाची नोटीस..
वेंगुर्ला /- गतवर्षी ११ जून २०१९ रोजी झालेल्या ” वायु ” चक्रिवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील आठ मच्छिमारांची जाळी वाहुन जाऊन हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी…
