Category: कृषी

निरवडे येथील श्री देवी सातेरी महीला संस्थेस विकास संस्था म्हणून मान्यता..!

जिल्हा बँकेमार्फत केलेले प्रयत्न अखेर सतिश सावंत यशस्वी सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात शेती पिक कर्ज वाटप करण्यासाठी संस्था नव्हती तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे संस्था स्थापन करण्यात आली होती मात्र…

मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत

कुडाळ /- शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. आजच्या आधुनिक युगात मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतक-यांनी पुढे यावे. या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी…

भारत बंद मध्ये काय चालू आणि काय बंद जाणून घ्या

नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना मंगळवारी देशव्यापी ‘भारत बंद’चे आवाहन देत आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अॅडवायजरी जारी केली आहे, चला भारत बंदवर एक नजर टाकू.…

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अमित सामंत..

कुडाळ /- केंन्द्र सरकारच्या कृषि कायद्या विरोधात राजधानीत दिल्ली. पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकर्‍यांनी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्ली येथे बेमुदत आंदोलन पुकारले आहे.माञ शेतकरी विरोधी असलेले भाजप सरकार या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई ….

  येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम होणार जमा.. मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती मागील वर्षी सन 2019 च्या हंगामात जुलै ते सप्टेंबर हंगामात अतिवृष्टीमुळे व अवकाळी…

तळगाव येथे शेती शाळा कार्यक्रम संपन्न!

  आधुनिक तंत्राने उत्पादन वाढवा; सौ. माधुरी बांदेकर महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा/आत्मा यांच्या वतीने मौजे तळगाव खांद येथे शेतीशाळा कार्यक्रमाचे उदघाटन महिला व बालकल्याण सभापती…

शेतकऱ्यांकडून 8 डिसेंबरला भारतबंद

  नव्या कृषी कायद्याच्या निमित्ताने आंदोलन रेटून नेण्याचा प्रयत्न करणारे केंद्र सरकार आता थोडीशी नमती भूमिका घेऊ लागले आहे. पण नवीन कृषी कायद्यात आम्हाला दुरूस्ती अपेक्षित नाही. तर संपुर्ण कायद्यातच…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

कुडाळ /- भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात…

शेतक-यांनी शेतीसह काजू व इतर फळ पिके घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी.; आ.वैभव नाईक

नेरूर येथे जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.. कुडाळ /- महाराष्ट्र शासनाने यावर्षी भात पिक खरेदीसाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रूपये बोनस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे शेतक-यांनी जास्तीत जास्त…

वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीला शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, वेंगुर्ला व मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदीचा शुभारंभ वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन एम. के. गावडे यांच्या…

You cannot copy content of this page