Category: कृषी

माणगावात आज झाला भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

  सरपंच जोसेफ डांन्टस यानी श्री फळ वाढवून केले उद्घाटन.. कुडाळ /- कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने माणग खो-यातील शेतक-याच्या भात खरेदी केंद्राचा आज माणगाव बाली नानचे याच्या घरी…

जिल्ह्यातील खरीप २०२० साठी धान उत्पादकतेच्या प्रमाणात एकरी ९ते १०क्विंटल ने वाढ…

सतिश सावंत यांच्या पाठपुरवठ्या यश;शेतक-यानी व्यक्त केले समाधान सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात धान उत्पादकतेच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.खरिप हंगाम २०२०-२१मध्ये हे प्रमाण ४०ते ५० क्विंटल असुन शासन पोर्टलवर हे प्रमाण कमी असल्याने…

दरवर्षी 75 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या मोदींची विशेष योजना

  नवी दिल्लीः मोदी सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi scheme) योजनेच्या सहाव्या हप्त्याचा देशातील 3.7 कोटी लोकांना फायदा झाला. आता सातव्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जातायत.…

एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक.;सतिश सावंत

सिंधुदुर्गनगरी /- एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतक-यांकडील भात खरेदी मधील अडचण दुर होईल तरी सदरचे प्रमाणपत्र मार्केटिंग अधिकारी यांना देण्यात यावे अशी…

पळसंब येथे शेतकरी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम!

  मसुरे  पळसंब येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय शास्वत शेती अभियाना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, मृदा आरोग्य पत्रिका या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम सरपंच चद्रकांत गोलतकर याच्या अध्येक्षतेखाली श्री .विठठल रखुमाई…

शेतकरी आंदोलन: संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली: दिल्ली-हरयाणा सीमेवरील  आंदोलनात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह  यांनी आज बुधवारी स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे…

निरवडे येथील श्री देवी सातेरी महीला संस्थेस विकास संस्था म्हणून मान्यता..!

जिल्हा बँकेमार्फत केलेले प्रयत्न अखेर सतिश सावंत यशस्वी सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात शेती पिक कर्ज वाटप करण्यासाठी संस्था नव्हती तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे संस्था स्थापन करण्यात आली होती मात्र…

मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत

कुडाळ /- शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. आजच्या आधुनिक युगात मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतक-यांनी पुढे यावे. या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी…

भारत बंद मध्ये काय चालू आणि काय बंद जाणून घ्या

नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना मंगळवारी देशव्यापी ‘भारत बंद’चे आवाहन देत आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अॅडवायजरी जारी केली आहे, चला भारत बंदवर एक नजर टाकू.…

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अमित सामंत..

कुडाळ /- केंन्द्र सरकारच्या कृषि कायद्या विरोधात राजधानीत दिल्ली. पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकर्‍यांनी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्ली येथे बेमुदत आंदोलन पुकारले आहे.माञ शेतकरी विरोधी असलेले भाजप सरकार या…

You cannot copy content of this page