Category: कृषी

सावंतवाडीत भातखरेदी २४ नोव्हेंबर पासून सुरु…

सावंतवाडी /- शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडी माठेवाडा येथील भात खरेदी केंद्रावर होणार आहे. यावर्षी भात…

वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या लवू मांडवकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखाची मदत

वैभववाडी /- शेतात काम करत असताना वीज अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या लवू वसंत मांडवकर रा. लोरे नं. 2 दुधमवाडी यांच्या वारसांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. आर्थिक…

फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन..

मसुरे /- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी यांनी केले आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना…

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघात भात खरेदी केंद्राचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ..

कुडाळ /- पणन हंगाम २०२०-२१मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

आचरा/- पशुवैद्यकीय दवाखाना आचरा आणि ग्रामसचिवालय त्रिंबक यांच्या सहकार्याने त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी, लसिकरण, वंध्यत्व तपासणी,व जनावरांना इनाफ टॅगिंग आदी करण्यात आले.या शिबिराला पशुपालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सत्तर जनावरांची…

यावर्षी ६० हजार क्विंटल भात खरेदीचा संकल्प – आ. वैभव नाईक

निवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.. कुडाळ /- गेल्या १० वर्षात प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते…

निवजे येथे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा १३नोव्हेंबर शुभारंभ..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्या वतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ उद्या शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी…

परतीच्या पावसामुळे घारपी परिसरातील नाचणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव.

बांदा /- गेल्या महिन्यात सतत पडलेल्या अती पावसामुळे घारपी परिसरातील डोंगरी भागातील नाचणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी नुकताच कुठे तरी बाहेर येत असतानाच…

पाडलोसमध्ये गव्यांकडून भातपिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..

बांदा /- उन्हाचे चटके सहन करत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भातकापणीत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याच्या भातपिकाची गव्यांनी सोमवारी रात्री नासधुस केल्याची घटना पाडलोस-केणीवाडा येथील घडली. अतिवृष्टीपाठोपाण अशा अस्मानी संकटांनी बळीराजा पुरता हैराण…

शेतपंप प्रकरण ४ दिवसात सुरू न केल्यास अन्यथा तीव्र आंदोलन.;रुपेश राऊळ

सावंतवाडी /- तालुक्यातील शेतपंप प्रकरणे २०१८ रोजी मंजूर झाली आहेत. या प्रकरणी २०११ मध्ये शेतकऱ्यांनी पैसे डिपॉझिट केली आहेत. ही प्रकरण आमदार दिपक केसरकर हे पालकमंत्री असताना मंजूर करण्यात आली…

You cannot copy content of this page