Category: कृषी

नुकसानग्रस्त शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोचविण्यासाठी पाठपुरावा करणार.;आ.वैभव नाईक

आ.वैभव नाईक यांनी पेंडूर,खरारे येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी.. सिंधुदुर्ग /- अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली…

खारेपाटण येथे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी..

कणकवली /- विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीण दरेकर यांनी आज सायंकाळी खारेपाटण गावाला भेट दिली. व खारेपाटण येथील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर…

चिपी – परुळे येथील भातशेती नुकसानीची प्रांत – तहसीलदार यांनी केली पाहणी

वेंगुर्ला /- अतिवृष्टीमुळे वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान आज बुधवारी प्रांत सुशांत खांडेकर,तहसीलदार प्रविण लोकरे यांनी चिपी,परुळे गावात भेट देऊन पाहणी केली व त्वरित पंचनामे…

भाजपच्या वतीने आजपासून कुडाळ तालुक्यात गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ..

कुडाळ / – भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ तालुक्यात प्रत्येक विभागातील प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याच्या निमित्ताने गावभेट दौऱ्याचा शुभारंभ आज घावनळे मतदारसंघात करण्यात आला. यावेळी घावनळे जि…

दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बुधवारी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्र्यांची घोषणा.. तुळजापूर /- राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.…

वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न

वेंगुर्ला/- वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न झाली आहे.यात भातशेतीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनाम्यासंदर्भात प्रांत सुशांत खांडेकर यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी समवेत बैठक…

वेंगुर्ले तालुक्यातील भातशेती नुकसानीची उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी केली पाहणी

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी सुशांत खा॑डेकर , वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी पाहणी केली.यामध्ये तालुक्यातील आडेली भटवाडी,मठ सतयेवाडी आदी…

आता “नंदाई ट्रॅक्टर ‘ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू

बांदा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात…

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान.;सतीश सावंत.

वेंगुर्ला /- विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने सिधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत विचारणा करणार असल्याचे जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची शेतकरी व बागायतदार…

जिल्ह्यातील शेतीची बिकट अवस्था.अवकाळी पावसाचा मारा,सदोष बियाण्यांचाही बसलाय फटका.;प्रसाद गावडे

राज्यकर्त्यांचे शेतीच्या बांधावरील पाहणी दौरे आटोपले असतील तर नुकसान भरपाई नेमकी किती देणार आहेत हे जाहीर करावे…की गतवर्षी प्रमाणे गुंठ्याला 80 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करणार..मनसेचा सवाल..? कुडाळ /-…

You cannot copy content of this page