Category: कृषी

पळसंब येथे नुकसानग्रस्त भातशेतीच्या पंचनाम्याना प्रारंभ !

मसुरे /- नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या पळसंब गावामध्ये पाहणी करून पंचयादी करण्यात आली. त्यावेळी पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सहदेव सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने,सदस्या श्रीम.सीमा…

पालकमंत्री उदय सामंत यांनी आ. वैभव नाईक यांच्या समवेत कुडाळ तालुक्यातील भात शेतीची केली पाहणी..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या समवेत आज कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे, पावशी, पिंगुळी आणि माणगांव येथील पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली.…

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे उभे पिक, कापून शेतात पडलेले पिक, अतिपाण्याने कुजलेले पिक या त्रिसुत्रीनुसार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाने तातडीने करावेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुनच पंचनामे करा. त्याबरोबर बाधित क्षेत्रात उभ्या पिकांचे, कापून शेतात पडलेल्या पिकांचे व अतिपाण्याने…

परतीच्या पावसाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे 10 दिवसात पूर्ण करा. पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने हाती घेऊन 10 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अपात्र लाभार्थ्यांची केली जाणार पडताळणी..

हरकती नोंदवण्यासाठी २५ ऑक्टोंबर पर्यंत मुदत : तालुका समन्वय नोडल अधिकारी दोडामार्ग /- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत मात्र यात अनेकजण अपात्र ठरत असून ते…

श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न.१ चा परिसर श्रमदान राबवून स्वच्छतेचा दिला महामंत्र..

वेंगुर्ला /- येथे श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न. १ चा परिसर श्रमदान संकल्पना राबवून इतर शाळा समोर स्वच्छतेचा महामंत्र आदर्श म्हणून ठेवला आहे.कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे…

वैभववाडी तालुक्यातील भात शेतीची नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा* -वैभववाडी तालुका शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन..

वैभववाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन भात पिकाची नासाडी झाली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी,…

आ.वैभव नाईक यांनी तहसीलदार, कृषिअधिकारी यांच्यासमवेत कुडाळ तालुक्यातील भात शेतीच्या पंचनाम्याचा घेतला आढावा

पावशी येथे भातशेतीची केली पाहणी कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मागणी वरून कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.…

शासकीय भात खरेदी प्रक्रिया सुरु : निलेश तेंडुलकर

कुडाळ :/- महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन तर्फे दरवर्षी होणारी भात खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा केंद्र सरकारने भाताला १,८८८/- रु. दर मंजूर केला आहे. अतिवृष्टीने भात पिकाचे अतोनात नुकसान…

शेती बागायतीच्या झालेल्या नुकसानीची महसूल मंत्र्यांनी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी.; बाबा मोंडकर

मालवण /- जिल्हयात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती बागायतीच्या झालेल्या व होत असलेल्या नुकसानीचि महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आपल्या नावातला थोरपणा दाखवावा. सिंधुदुर्ग जिल्हयात…

You cannot copy content of this page