Category: कृषी

वेंगुर्ले तालुक्यातील भातशेती नुकसानीची उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी केली पाहणी

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी सुशांत खा॑डेकर , वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी पाहणी केली.यामध्ये तालुक्यातील आडेली भटवाडी,मठ सतयेवाडी आदी…

आता “नंदाई ट्रॅक्टर ‘ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू

बांदा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात…

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान.;सतीश सावंत.

वेंगुर्ला /- विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने सिधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत विचारणा करणार असल्याचे जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची शेतकरी व बागायतदार…

जिल्ह्यातील शेतीची बिकट अवस्था.अवकाळी पावसाचा मारा,सदोष बियाण्यांचाही बसलाय फटका.;प्रसाद गावडे

राज्यकर्त्यांचे शेतीच्या बांधावरील पाहणी दौरे आटोपले असतील तर नुकसान भरपाई नेमकी किती देणार आहेत हे जाहीर करावे…की गतवर्षी प्रमाणे गुंठ्याला 80 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करणार..मनसेचा सवाल..? कुडाळ /-…

पळसंब येथे नुकसानग्रस्त भातशेतीच्या पंचनाम्याना प्रारंभ !

मसुरे /- नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या पळसंब गावामध्ये पाहणी करून पंचयादी करण्यात आली. त्यावेळी पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सहदेव सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने,सदस्या श्रीम.सीमा…

पालकमंत्री उदय सामंत यांनी आ. वैभव नाईक यांच्या समवेत कुडाळ तालुक्यातील भात शेतीची केली पाहणी..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या समवेत आज कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे, पावशी, पिंगुळी आणि माणगांव येथील पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली.…

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे उभे पिक, कापून शेतात पडलेले पिक, अतिपाण्याने कुजलेले पिक या त्रिसुत्रीनुसार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाने तातडीने करावेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुनच पंचनामे करा. त्याबरोबर बाधित क्षेत्रात उभ्या पिकांचे, कापून शेतात पडलेल्या पिकांचे व अतिपाण्याने…

परतीच्या पावसाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे 10 दिवसात पूर्ण करा. पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने हाती घेऊन 10 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अपात्र लाभार्थ्यांची केली जाणार पडताळणी..

हरकती नोंदवण्यासाठी २५ ऑक्टोंबर पर्यंत मुदत : तालुका समन्वय नोडल अधिकारी दोडामार्ग /- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत मात्र यात अनेकजण अपात्र ठरत असून ते…

श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न.१ चा परिसर श्रमदान राबवून स्वच्छतेचा दिला महामंत्र..

वेंगुर्ला /- येथे श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न. १ चा परिसर श्रमदान संकल्पना राबवून इतर शाळा समोर स्वच्छतेचा महामंत्र आदर्श म्हणून ठेवला आहे.कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे…

You cannot copy content of this page