Category: कृषी

वैभववाडी तालुक्यातील भात शेतीची नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा* -वैभववाडी तालुका शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन..

वैभववाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन भात पिकाची नासाडी झाली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी,…

आ.वैभव नाईक यांनी तहसीलदार, कृषिअधिकारी यांच्यासमवेत कुडाळ तालुक्यातील भात शेतीच्या पंचनाम्याचा घेतला आढावा

पावशी येथे भातशेतीची केली पाहणी कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मागणी वरून कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.…

शासकीय भात खरेदी प्रक्रिया सुरु : निलेश तेंडुलकर

कुडाळ :/- महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन तर्फे दरवर्षी होणारी भात खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा केंद्र सरकारने भाताला १,८८८/- रु. दर मंजूर केला आहे. अतिवृष्टीने भात पिकाचे अतोनात नुकसान…

शेती बागायतीच्या झालेल्या नुकसानीची महसूल मंत्र्यांनी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी.; बाबा मोंडकर

मालवण /- जिल्हयात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती बागायतीच्या झालेल्या व होत असलेल्या नुकसानीचि महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आपल्या नावातला थोरपणा दाखवावा. सिंधुदुर्ग जिल्हयात…

सिंधुदुर्गमधील भातपीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा.; ना.दादा भुसे

अतिवृष्टीमुळे भातपीकाच्या झालेल्या नुकसानीकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे…

गतवर्षीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त वंचित शेतकरी आक्रमक..

सावंतवाडी /- गतवर्षी ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भरपाई मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या परंतु हमीपत्राचे…

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती-बागायतीची नुकसानभरपाई त्वरित द्या.;काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

सावंतवाडी /- सिंधुदुर्गात ९ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर या चार दिवसांत पडलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे हाता तोंडाशी असलेले पीक, वाळत टाकलेले पीक वाहून व…

ऊस तोडीमध्ये वाशीलेबाजीला थारा देणार नाही.;सतीश सावंत

वैभववाडी/- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस लागवड मोठया प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांपासून लोकप्रतिनिधी पर्यंत ऊस शेती केली जात आहे.कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थारा देऊ नये.लोकप्रतिनिधी आधी व गरीब शेतकऱ्यांचा ऊस मागाऊन…

कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी १२ऑक्टोबर बैठक.;सतीश सवांत

सिंधुदुर्गनगरी /- सोमवार दि १२ऑक्टोबर २०२० रोजी कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी प्रोडयूसर कंपनी जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी तसेच कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी चर्चा याबाबत कळींगड उत्पादक शेतक-यांची ११.३० वाजता…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतीविषयी बैठक संपन्न..

मुंबई /- शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक आज सह्याद्री अतिथिगृह सभागृह येथे झाली. या बैठकीस काही शेतकरी नेते हे…

You cannot copy content of this page