सिंधुदुर्गमधील भातपीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा.; ना.दादा भुसे
अतिवृष्टीमुळे भातपीकाच्या झालेल्या नुकसानीकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे…
