Category: कृषी

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी.; युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

कुडाळ /- मार्च पासून लाॅकडाऊनची कोंडी सुटता सुटेना तसेच शेतकरी,कष्टकरी मजूर यांचे दैनंदिन जीवनमान अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही.त्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी.मजुरदार. महाभयंकर आर्थिक संकटात सापडलेला असतानाही उदार.उसनवारी करून शेतात राबून…

निगुडेतील शेतकर्‍यांवर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची आली वेळ.; शेतकर्यांमधुन संताप व्यक्त..

सावंतवाडी /- निगुडे येथे महामाया दूध संस्था शाखेमार्फत होणारे गोकुळचे दूध संकलन बंद करण्याचे आदेश जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यांनी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दुकानगाळ्यातही संकलन करण्यास मनाई केल्याने…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000₹,जाणून घ्या काय स्कीम आहे..

नवी दिल्ली /- कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार…

या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना देणार ४००० रुपये

नवी दिल्ली /- सध्या देशभरात शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मध्यप्रदेशात होत…

मडुऱ्यात भातशेती पाण्याखाली…

बांदा /- मडुरा दशक्रोशीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. परबवाडी, भुताचाटेंब तसेच मळ्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने नुकसानीची पहाणी…

कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु..

सिंधुदुर्गनगरी/- राज्यात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजना सन 2014-15 पासून राबविण्यात येत आहे. सन 2020-21 करीता कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंमलबजावणी करिता राज्यशासनाचेmahadbtmahait.gov.in हे पोर्टल…

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आवश्यक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई /- ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरले…

कृषि विधेयकांवरून काँग्रेसचे मोदींना तीन प्रश्न..

नवी दिल्ली /- लोकसभेत मंजूर केलेली तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. राज्यसभेत भाजपाचं संख्याबळ कमी असल्याने विधेयकांचं काय होणार, असा प्रश्न आहे. या विधेयकांवरून काँग्रेसने पुन्हा…

गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱयांच्या खात्यावर जमा..

कुडाळ /- जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पीक विम्याचे पैसे लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांनी श्री परब यांचे आभार मानले श्री परब यांनी या प्रश्नांकडे…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त.! बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त…

You cannot copy content of this page