पावसातच भातकापणीची गडबड..
आचरा /- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे.कापलेले भात वाळवायचे…
आचरा /- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे.कापलेले भात वाळवायचे…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे काम करताना श्रेय घेण्यासाठी नाही तर कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत…
सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 14 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4589.194 मि.मी…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 450 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…
कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना व ती करोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू झाला आहे या कर्फ्यूला नगराध्यक्ष,…
कणकवली /- शहरात २०सप्टेंबर ते२७ सप्टेंबर पर्यत जनता कर्फ्यू चे आवाहन केल्यानंतर त्याला कणकवलीकर व कणकवली शहरातील विविध घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत हा जनता कर्फ्यू यशस्वी केला. covid-19 चा कणकवली…
मालवण / – संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची सिंधुदुर्ग जिल्हयात आठही तालुक्यात जवळ जवळ ४०० हुन अधिक प्रकरण मंजूर होऊन अनुदानाच्या प्रतीक्षेत असून तात्काळ या प्रकरणांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात यावे…
वेंगुर्ला /- वेंगुर्ला शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्वरित बंदोबस्त करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वेंगुर्ले तालुका शहर शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात…
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सी. आर. झेड. जनसुनावणी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित गावातील सर्व जनतेने व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई…
कणकवली /- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील एकही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या लाखो महिला भगिनींना आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. त्या…
You cannot copy content of this page