बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता ‘अॅक्टिव्हिटी शीट’ वर भर
मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व…
