कोकण विभागात दोन दिवस राबविले जाणार सागर कवच अभियान.
देवगड /- सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोकण परिक्षेत्र ज्या भागात सागरी सुरक्षा अनुषंगाने सागर कवच अभियान राबविण्यात येत आहे. सागर कवच अभियान करीता भारतीय नौदल,…
