Category: बातम्या

शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्याकडून भैरवाडी येथे पी.ई.किट वाटप..

कुडाळ /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 2 भैरवाडी येथे आरोग्य सेवा देत असताना शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी पी. पी.ई. किट आरोग्य सेवकाना देताना…

मसुरेत भाजप कडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन..

मसुरे /- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची व त्यांनी दिलेल्या मुल मंत्रांचे आपण सर्वांनी पालन केले तर ती…

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त भाजपा वेंगुर्लाच्या वतीने सामाजिक उपक्रम..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी ,वेंगुर्लेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना आधार काठी भेट देऊन जयंती साजरी करण्यात आली. भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात…

कुडाळ भाजपाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी..

कुडाळ /- एकात्म मानवता वादाचे प्रणेते, महान तत्त्वचिंतक, अर्थतज्ञ, कुशल संघटनकर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ मध्यवर्ती कार्यालयात पंडित…

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध विक्रेत्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान..

वैभववाडी /- जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून संताजी रावराणे यांच्या संकल्पनेतून जागतिक फार्मासिस्टना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .वैभववाडी शहरातील…

जिल्ह्यात आज आणखी एवढे व्यक्तीं कोरोना बाधित सापडले.;चिंता वाढली!

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 269 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा;रणजित देसाई..

कुडाळ /- संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आता ग्रामसंघातील महिलांचा पाठिंबा..

कणकवली / – राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला…

नगरपंचायत कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना प्रशासनाने योग्य सुविधा द्याव्या ;नगराध्यक्ष ओंकार तेली..

कुडाळ/- कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य सर्वे सुरू असून या सर्वेसाठी नगरपंचायत कर्मचारी व आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे मात्र त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा प्रशासनाने दिल्या नाहीत…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000₹,जाणून घ्या काय स्कीम आहे..

नवी दिल्ली /- कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार…

You cannot copy content of this page