नुकसानग्रस्त शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोचविण्यासाठी पाठपुरावा करणार.;आ.वैभव नाईक
आ.वैभव नाईक यांनी पेंडूर,खरारे येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी.. सिंधुदुर्ग /- अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली…
