वीजकनेक्शन तोडले गेल्यास भाजपातर्फे घेराव घालू.;प्रसन्ना देसाई यांचा इशारा
वेंगुर्ला /- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे,अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी…
