पहिली ते बारावी अभ्यासक्रमात २५ % कपात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड..

नागपूर /- राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असली तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोव्हिड –…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार मोफत राशन आणि केरोसिन..

मुंबई /- महाराष्ट्र मध्ये सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या या पावसात…

अख्ख्या तळीये गावाचे स्मशान झाले. महाड-पोलादपूरवर मृत्यूची दरड कोसळली ४० जणांचा मृत्यू

कोकणात पावसाने हाहाकार माजवला असतानाच महाड-पोलादपूर तालुक्यावर मृत्यूची दरड कोसळली. या भयंकर दुर्घटनेत 40 जण जागीच ठार झाले. महाडमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळीये गावाचे तर स्मशान झाले. दरडींखाली चिरडून 40…

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला माणगाव खोऱ्यातील नुकसानीचा पाहणी दौरा..

काही ठिकाणी करण्यात आली तातडीची मदत.. कुडाळ /- माणगाव खोऱ्यातील नानेली, माणगाव, आंबेरी, वाडोस, मोरे, निळेली व शिवापूर येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद गटनेते रणजित…

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी..

सावंतवाडी /- सांगेली-सावरवाड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षा बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर…

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५० मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 26.00 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2602.138 मि.मी.…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 23 हजार 830. क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 403.6710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 90.23 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 84.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.                         मध्यम व लघू…

खारेपाटण पूलावरील वाहतुक अखेर सुरू.;पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर..

कणकवली /- पावसाने धुमाकूळ घालत दळणवळणाचे सारे मार्ग बंद केल्यानंतर काल सायंकाळपासून थोडी विश्रांती घेतली .आज सकाळ पासून पावसाचा जोर ओसरल्यावर खारेपाटण शुकनदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने खारेपाटण ब्रिटीश कालीन…

कुडाळ तालुक्यात पुरस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागाची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी.;गरजू कुटुंबांना धान्याचे केले वाटप..

कुडाळ /- गेले दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पुरस्थितीचा फटका बसला.कुडाळ तालुक्यातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले. पावसाचा जोर आता कमी…

आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली.;सावंतवाडी – बेळगाव व कोल्हापूर वाहतूक पूर्वरत सुरु..

आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली.;सावंतवाडी – बेळगाव व कोल्हापूर वाहतूक आंबोली /- गेले चार दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ रात्री दरड व माती कोसळली होती.…

You cannot copy content of this page