बाळसरजोशी ट्रस्ट तर्फे१५० व्रूक्षांचे.;तौत्के वादळात नुकसान ग्रस्त कलम बागायतदारांना दिली आंबा कलम रोपे..
आचरा /- नैसर्गिक आपत्तीत पर्यावरणाचा -हास होत आहे. अनेकांची धरती आंबा कलमे उन्मळून पडलीत अशा आचरा गावातील शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट…
