रत्नागिरी जिल्ह्यात आज ३२ नवे कोरोना रुग्ण..
रत्नागिरी /- आज जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३२१ झाली आहे. आज २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची…
रत्नागिरी /- आज जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३२१ झाली आहे. आज २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची…
कणकवली /- औषधी वनस्पती संशोधन केंद्र हा प्रकल्प दोडामार्ग आडाळी येथेच होणार आहे. त्याबाबतची मान्यता मिळाली आहे.भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी विनाकारण लोकांमध्ये या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवू नयेत.अलीकडे शासकीय मेडिकल…
रत्नागिरी /- कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या…
रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न समोर असताना गतिरोधकांची आवश्यकता नाही दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असुन दोडामार्ग तालुका हा खरच एक दुर्गम क्षेत्र आहे…
कणकवली /- निराधारांचा आधार ठरलेल्या अणाव येथील संविता आश्रमात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. कोरोना बाधितांचा संपूर्ण…
कणकवली /- निराधारांचा आधार ठरलेल्या अणाव येथील संविता आश्रमात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. कोरोना बाधितांचा संपूर्ण…
वेंगुर्ला /- वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चा च्या तालुकाध्यक्षपदी यशवंत उर्फ बापु पंडित यांची निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यामध्ये किसान मोर्चा ची कार्यकारणी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 69 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 522 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34…
११ तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न मुंबई – नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. गेल्या ११ तासाहून जास्त वेळ ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले…
मसुरे/- प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती यावर्षी कु. गौरव सुहास जाधव…
You cannot copy content of this page