Category: कृषी

ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात..

वेंगुर्ला /- ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुमन कामत, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर विस्ताराधिकारी आय.आर. डी.पी. जयेश राऊत,…

भातावर बीज प्रक्रिया करुन पेरणी करण्याचे ओरस रानबांबुळीत शेतकरीवर्गाला आवाहन..

कुडाळ /- कृषी विभागा आणि राष्ट्रीय केमिकल्स अण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड (आरसीएफ) यांच्या वतीने कुडाळ रानबांबुळी येथे खरीप हंगामा मध्ये सुरवातीस बीज प्रक्रिया मोहीम नुकतीच राबविण्यात आली आहे. बीज प्रक्रिया व भात…

बाळसरजोशी ट्रस्ट तर्फे१५० व्रूक्षांचे.;तौत्के वादळात नुकसान ग्रस्त कलम बागायतदारांना दिली आंबा कलम रोपे..

आचरा /- नैसर्गिक आपत्तीत पर्यावरणाचा -हास होत आहे. अनेकांची धरती आंबा कलमे उन्मळून पडलीत अशा आचरा गावातील शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट…

वेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील

वेंगुर्ला /- तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासह तालुक्यातील शेती-बागायतीचे पंचनामे होत नसल्याचे लेखी निवेदनाव्दारे लक्ष…

वाघेरी गावात पाण्याचे स्त्रोत आटले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर प्रश्न.;मतदानावर बहिष्काराचा इशारा

कणकवली/- आतापासूनच सुरु झालेल्या भीषण पाणी टंचाई मुळे उन्हाळी शेती करणारया शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाळू उद्योगातील गाळ मिश्रीत गढूळ प्रदुषित पाणी सोडल्यामुळे ओहोळ…

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज झाला मृत्यू..

कणकवली /- राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा केला होता.या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर शहरातील खासगी कोविड रूग्णालयात…

कृषी मंत्री दादाजी भुसे यांची कुडाळ येथील कॉनबॅकच्या बांबू उपक्रमांना भेट..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी कॉनबॅकच्या बांबू आधारित विविध उपक्रमांना भेट देण्यासाठी दि. ०८ एप्रिल २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खास दौरा केला.…

कुडाळमध्ये २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी तालुक्यातील भात खरेदी.;आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश..

कुडाळ /- खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वांधीक भात खरेदी…

जिल्ह्यातील काजू उत्पादकांची समन्वय समिती समितिची पहिली बैठक होणार ९एप्रिलला.;सतीश सावंत यांची माहिती

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील काजूला अपेक्षित भाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया व्यावसायिक यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत साधक बाधक चर्चा होवून १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली…

विक्री केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी -आ.वैभव नाईक

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत रामगड येथे शेतमाल विक्री केंद्रांचा शुभारंभ.. मालवण /- विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः विक्री करण्याचा उपक्रम राबविला…

You cannot copy content of this page