Category: कृषी

पळसंब येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ!

मसुरे /- कृषी संजीवनी मोहिम कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पळसंब बौध्दवाडी येथे हळद लागवड क्षेत्रात करण्यात आला. यावेळी पळसंब सरपंच श्री .चद्रकांत गोलतकर, तालुका कृषी अधिकारी श्री .विश्वनाथ गोसावी, मंडळ…

शिवसेना वर्धापनदियानिमित्ताने आ.नाईक यांच्यावतीने २५ हजार हळद रोपांचे वाटप..

कुडाळ /- शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आज २५ हजार हळदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले असून आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघात हळद रोपांचे…

कसाल वझरेवाडी येथील उत्तम परब फणसझाडावर नैसर्गिक चमत्कार.;फणसावर प्रकटले श्री गणराया..

कुडाळ /- फळांचा राजा “आंबा “जसा कोकणात पिकतो तसेच फळांचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काजू फणस ,आंबे, केळी, रतांबे (कोकम), जांभूळ, रानमेवा करवंदे, ही कोकणातीलच सर्व फळे आहेत. फणस हे…

मळेवाड ग्रामपंचायतने बचतगटांना दिले मोफत हळद बियाणे..

सावंतवाडी /- मळेवाड कोंडूरे गावातील बचत गटांना ग्रामपंचायत कडून सेलम हळद बियाणे मोफत वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतात हळद पीक उत्पादन करावे या…

ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात..

वेंगुर्ला /- ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुमन कामत, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर विस्ताराधिकारी आय.आर. डी.पी. जयेश राऊत,…

भातावर बीज प्रक्रिया करुन पेरणी करण्याचे ओरस रानबांबुळीत शेतकरीवर्गाला आवाहन..

कुडाळ /- कृषी विभागा आणि राष्ट्रीय केमिकल्स अण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड (आरसीएफ) यांच्या वतीने कुडाळ रानबांबुळी येथे खरीप हंगामा मध्ये सुरवातीस बीज प्रक्रिया मोहीम नुकतीच राबविण्यात आली आहे. बीज प्रक्रिया व भात…

बाळसरजोशी ट्रस्ट तर्फे१५० व्रूक्षांचे.;तौत्के वादळात नुकसान ग्रस्त कलम बागायतदारांना दिली आंबा कलम रोपे..

आचरा /- नैसर्गिक आपत्तीत पर्यावरणाचा -हास होत आहे. अनेकांची धरती आंबा कलमे उन्मळून पडलीत अशा आचरा गावातील शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट…

वेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील

वेंगुर्ला /- तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासह तालुक्यातील शेती-बागायतीचे पंचनामे होत नसल्याचे लेखी निवेदनाव्दारे लक्ष…

वाघेरी गावात पाण्याचे स्त्रोत आटले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर प्रश्न.;मतदानावर बहिष्काराचा इशारा

कणकवली/- आतापासूनच सुरु झालेल्या भीषण पाणी टंचाई मुळे उन्हाळी शेती करणारया शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाळू उद्योगातील गाळ मिश्रीत गढूळ प्रदुषित पाणी सोडल्यामुळे ओहोळ…

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज झाला मृत्यू..

कणकवली /- राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा केला होता.या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर शहरातील खासगी कोविड रूग्णालयात…

You cannot copy content of this page