महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान.;एम. के. गावडे
वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे, हा विचार त्यांनीच दिला. कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही.कर्ज घेत नाही…
