Category: कृषी

तौक्ते नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत मिळणार.;आम.वैभव नाईक..

मालवण /- काही महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून शासन प्रयत्नशील होते. काही नुकसानग्रस्तांना मदत मिळाली. काहींना पंचनाम्यापेक्षा कमी भरपाई प्राप्त झाली. या नुकसानग्रस्तांना…

काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ आदा करा! नागेंद्र परब जि. प.सदस्य यांची मागणी..

सिंधुदुर्ग /- या वर्षी काजू व आंबा हंगामामध्ये वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तसेच अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे काजू व आंबा…

पालकमंत्री येतात म्हणून रस्त्यावरील पाणी शेतात का सोडता दोडामार्ग मधील शेतकऱ्याचा प्रश्न…

दोडामार्ग ./- खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे या प्रश्नासमोर अद्याप देखील प्रश्नचिन्हच असताना,आता रस्त्या संबंधी एक वेगळीच बाब समोर येताना दिसत आहे,आता तर नदीत रस्ता की रस्त्यात तून नदी वाहते…

भात लावणी करताना शेतात आली मगर..

बांदा /- मडुरा – रेखवाडी येथे भातशेतीच्या बांधावरच सुमारे सात फुट मगर आल्याने शेतकर्‍यांमध्ये एकच घबराट पसरली. भात लावणीसाठी तरवा घेऊन जात असलेल्या एका वृद्धेच्या निदर्शनास ही मगर पडली. तीने…

म्हापण येथे घरावर झाड पडून नुकसान..

वेंगुर्ला /- तालुक्यातील म्हापण चव्हाणवाडी येथील बाळकृष्ण अर्जुन म्हापणकर यांच्या घरावर मंगळवारी सकाळी आठ वाजता आंब्याचे कलम पडून ८ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत तलाठी ए. व्ही.गावकर,कोतवाल पी.आर.कोनकर यांनी…

कृषि तांत्रिक संघटना जिल्हाध्यक्ष पदी एकनाथ सावंत यांची निवड ,उपाध्यक्ष निलेश जाधव, तर शारदा नाडेकर सचिव व बाळकृष्ण परब खजिनदार

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नवनिर्वाचीत कार्यकारिणीची नुकतीच निवडण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे कृषि विस्तार अधिकारी म्हणून हृषिकेश कुंभार पीठासन अधिकारी म्हणून…

पुष्पसेन सावंत कृषि कॉलेजमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले वृक्षारोपण…

ओरोस /- जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र येत वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. अणाव -हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत कृषि कॉलेज परिसरात ही लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, लेखाधिकारी नितिन…

कोरोना काळातही कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर’श्री’ पद्धतीने भातलागवडीचे प्रात्यक्षिक..

वैभववाडी /- गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. अखेर गेल्या दोन-तिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुन्हा शेतीच्या कामांना वेग आला आहे. वैभववाडी तालुक्यातील मौजे…

शेतकऱ्यांनी आधुनिक एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा.;आ. वैभव नाईक

कुडाळ /- माणगाव येथे बचतगटांना ७ हजार हळद रोपांचे वाटप यांत्रिकीकरणामुळे शेतीचे आधुनिकीकरण झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक एकात्मिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढविणे गरजेचे…

पळसंब येथे कृषी दिन साजरा!

मसुरे /- पळसंब ग्रामपंचायत येथे गुरुवारी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदरणीय कै. वसंतराव नाईक याच्या प्रतिमेस सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर याच्या हस्ते पुष्प हार अर्पण…

You cannot copy content of this page