Category: कृषी

हत्तींचे खाद्य जंगलात उपलब्ध केल्याने दोडामार्ग तालुक्यातील नुकसान ६० टक्क्यांनी कमी.;उपवनसंरक्षक शहाजी नारनवर..

सिंधुदुर्ग /- हत्तींचा सहवास असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील जंगलात भेडले माड लावण्यात आल्याने त्याचा फायदा झाल्याचा दावा सावंतवाडीचे,उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी केला आहे. हत्तींचे खाद्य जंगलात उपलब्ध करुन दिल्याने नुकसिनीचा आकडा…

वेंगुर्लेत महिला काथ्या कारखान्यात जागतिक नारळ दिन साजरा…

वेंगुर्ले /- नारळाच्या झाडाला नुसता कल्परुक्ष नाही तर त्याचे फायदे पहाता त्याला महाकल्पवृक्ष म्हणून संबोधले जायला हवे. या झाडाची योग्य नियोजन आणि शास्त्रोक्त पद्धतीने मशागत केल्यास नारळाच्या येणाऱ्या उत्पादनातुन येथील…

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

कुडाळ /- कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तर शेतकरी मागे पडणार नाही असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रानभाजी मोहत्सवाच्याउद्घाटन प्रसंगी शनिवारी येथे केले येथील वासुदेवानंद सभागृहात रविवार…

खावटी कर्जमाफीसाठी अपात्र शेतकऱ्यांनी ऑगस्ट पर्यंत कर्जफेड केल्यास पुढील कर्जासाठी केवळ ९ % व्याज..

सोसायटिंकडून होमलोन घेतल्यास शेतकऱ्यांना १४ हजार ५००रु. ची स्टॅम्प ड्युटी माफ.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.. कणकवली /- कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सोसायटींच्या खावटी कर्जमाफीसाठी 7…

तौक्ते नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत मिळणार.;आम.वैभव नाईक..

मालवण /- काही महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून शासन प्रयत्नशील होते. काही नुकसानग्रस्तांना मदत मिळाली. काहींना पंचनाम्यापेक्षा कमी भरपाई प्राप्त झाली. या नुकसानग्रस्तांना…

काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ आदा करा! नागेंद्र परब जि. प.सदस्य यांची मागणी..

सिंधुदुर्ग /- या वर्षी काजू व आंबा हंगामामध्ये वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तसेच अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे काजू व आंबा…

पालकमंत्री येतात म्हणून रस्त्यावरील पाणी शेतात का सोडता दोडामार्ग मधील शेतकऱ्याचा प्रश्न…

दोडामार्ग ./- खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे या प्रश्नासमोर अद्याप देखील प्रश्नचिन्हच असताना,आता रस्त्या संबंधी एक वेगळीच बाब समोर येताना दिसत आहे,आता तर नदीत रस्ता की रस्त्यात तून नदी वाहते…

भात लावणी करताना शेतात आली मगर..

बांदा /- मडुरा – रेखवाडी येथे भातशेतीच्या बांधावरच सुमारे सात फुट मगर आल्याने शेतकर्‍यांमध्ये एकच घबराट पसरली. भात लावणीसाठी तरवा घेऊन जात असलेल्या एका वृद्धेच्या निदर्शनास ही मगर पडली. तीने…

म्हापण येथे घरावर झाड पडून नुकसान..

वेंगुर्ला /- तालुक्यातील म्हापण चव्हाणवाडी येथील बाळकृष्ण अर्जुन म्हापणकर यांच्या घरावर मंगळवारी सकाळी आठ वाजता आंब्याचे कलम पडून ८ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत तलाठी ए. व्ही.गावकर,कोतवाल पी.आर.कोनकर यांनी…

कृषि तांत्रिक संघटना जिल्हाध्यक्ष पदी एकनाथ सावंत यांची निवड ,उपाध्यक्ष निलेश जाधव, तर शारदा नाडेकर सचिव व बाळकृष्ण परब खजिनदार

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नवनिर्वाचीत कार्यकारिणीची नुकतीच निवडण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे कृषि विस्तार अधिकारी म्हणून हृषिकेश कुंभार पीठासन अधिकारी म्हणून…

You cannot copy content of this page