Category: कृषी

कृषी मंत्री दादाजी भुसे यांची कुडाळ येथील कॉनबॅकच्या बांबू उपक्रमांना भेट..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी कॉनबॅकच्या बांबू आधारित विविध उपक्रमांना भेट देण्यासाठी दि. ०८ एप्रिल २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खास दौरा केला.…

कुडाळमध्ये २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी तालुक्यातील भात खरेदी.;आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश..

कुडाळ /- खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वांधीक भात खरेदी…

जिल्ह्यातील काजू उत्पादकांची समन्वय समिती समितिची पहिली बैठक होणार ९एप्रिलला.;सतीश सावंत यांची माहिती

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील काजूला अपेक्षित भाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया व्यावसायिक यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत साधक बाधक चर्चा होवून १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली…

विक्री केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी -आ.वैभव नाईक

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत रामगड येथे शेतमाल विक्री केंद्रांचा शुभारंभ.. मालवण /- विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः विक्री करण्याचा उपक्रम राबविला…

‘डेमो हाऊस’चे पळसंब येथे भूमिपूजन जिल्हा परिषद सीईओ प्रजित नायर यांची उपस्थिती

मसुरे /; ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ‘डेमो हाऊस’ चा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पळसंब ग्रामपंचायत येथे करण्यात…

आडवली येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ!

मसुरे /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने आडवली येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार, शेतकरी ते ग्राहक…

विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेत शेतकरयांनी उन्नती साधावी.;राजश्री कोदे

चिंदर सडेवाडी गोलतकर पेट्रोल पंप येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ आचरा /- शासनाच्या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी स्वत:चे विक्री व्यवस्थापन निर्माण केल्यास त्यातून चांगला लाभ मिळू…

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या वतीने २४ मार्च रोजी उपोषण..

वेंगुर्ला /- गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ शेतकरी शेती विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. तीनशे पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. परंतु मोदी सरकारला त्याचे…

हापूसच्या ५ डझन पेटीला तब्बल १ लाखाची बोली!

‘मायको’द्वारे आयोजित लिलावात गेल्या १०० वर्षातील ऐतिहासिक दर! शेतकर्‍यांना स्वावलंबी आणि समृद्ध बनवण्याचा ‘ग्लोबल कोकण’चा संकल्प मसुरे /- कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक…

चिंदर सडेवाडी येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ..

आचरा /- ग्राहकाला काय हवे याची माहिती घेऊन शेतमाल उत्पादकाने पीक पद्धती कृषी प्रक्रिया, पुरवठ्याची साखळी व विक्री व्यवस्था विकसित केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे मत मालवण तालुका…

You cannot copy content of this page