Category: सिंधुदुर्ग

आपण मोर्चा नेमका कशासाठी काढला हेच निलेश राणेंना अद्यापपर्यंत कळालेले नाही.;आम वैभव नाईक

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी 15 गावे काल इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणुन घोषित करण्यात आली आहेत ती गावे राधानगरी अभयारण्यासाठीचे संवेदनशील क्षेत्र जाहीर केले त्यातील आहेत. विद्वान डॉक्टर निलेश राणे खासदार…

प्रमोद जठार यांनी आडाळी प्रकल्पाविषयी विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये.;आम.वैभव नाईक

कणकवली /- औषधी वनस्पती संशोधन केंद्र हा प्रकल्प दोडामार्ग आडाळी येथेच होणार आहे. त्याबाबतची मान्यता मिळाली आहे.भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी विनाकारण लोकांमध्ये या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवू नयेत.अलीकडे शासकीय मेडिकल…

शासनाकडे पैसे नसतील तर गतिरोधक काढा आणि खड्डे बुजवा,दोडामार्ग वासीयांनी दिला शासनाला संदेश*

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न समोर असताना गतिरोधकांची आवश्यकता नाही दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असुन दोडामार्ग तालुका हा खरच एक दुर्गम क्षेत्र आहे…

संविता आश्रमातील “त्या” कोरोनाबाधितांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार.;अरुण दुधवडकर

कणकवली /- निराधारांचा आधार ठरलेल्या अणाव येथील संविता आश्रमात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. कोरोना बाधितांचा संपूर्ण…

संविता आश्रमातील “त्या” कोरोनाबाधितांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार.;अरुण दुधवडकर

कणकवली /- निराधारांचा आधार ठरलेल्या अणाव येथील संविता आश्रमात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. कोरोना बाधितांचा संपूर्ण…

वेंगुर्ले तालुक्याची भाजपा किसान मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहीर..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चा च्या तालुकाध्यक्षपदी यशवंत उर्फ बापु पंडित यांची निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यामध्ये किसान मोर्चा ची कार्यकारणी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 69 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 522 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34…

गौरव जाधव, मानसी कदम यांना उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्ती जाहीर..

मसुरे/- प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती यावर्षी कु. गौरव सुहास जाधव…

पळसंब येथील भगवान वरक यांचे निधन..

मसुरे /- पळसंब वरचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी व रामेश्र्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडीचे लिपिक भगवान बाबु वरक ( ४५ वर्ष ) यांचे घराशेजारी शेतात काम करत असतानाच गुरुवारी सायंकाळी हृदय विकाराच्या…

दांडी किनारा येथील ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ संरक्षित करा..

मेघनाद धुरी यांचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन… मालवण / – छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक…

You cannot copy content of this page