आ.वैभव नाईक यांनी तहसीलदार, कृषिअधिकारी यांच्यासमवेत कुडाळ तालुक्यातील भात शेतीच्या पंचनाम्याचा घेतला आढावा
पावशी येथे भातशेतीची केली पाहणी कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मागणी वरून कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.…
