पावसातच भातकापणीची गडबड..
आचरा /- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे.कापलेले भात वाळवायचे…
आचरा /- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे.कापलेले भात वाळवायचे…
आचरा /- आचरा हिर्लेवाडी येथील किशोर गोपाळ पेडणेकर वय 41 या विवाहित तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात खोलीतील छप्पराच्या वाशाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर…
आचरा /- करूनी दान रक्ताचे,जपूया नाते माणूसकीचे या उक्तीला अनुसरून श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कोरोना…
आचरा /- उंडील तालुका देवगड भागात बिबट्यांची दहशत पसरली असून. रविवारी सायंकाळी चारायला सोडलेल्या गुरांवर हल्ला करत दोन गाईंचा फडशा पाडला तर एका गाईला जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…
आचरा / सोमवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा डोंगरे वाडी येथील पालकर यांचे चिंचेचे झाड विद्युत तारांसह लगतच्या भातशेतीत पडून नुकसान झाले.यात तीन पोल मोडून पडल्याने डोंगरेवाडी भागातील…
आचरा /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. मालवण तालुका भाजपच्या वतीने चिंदर भगवंतगड येथील ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यावर सेवा सप्ताहा…
आचरा /- तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येवून दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या वास्तव्य करून होता.…
देवगड /- तालुक्यातील तांबळडेग येथे पावसाळ्यात समुद्राने अतिक्रमण केल्याने दक्षिणवाडा येथील किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे,येथील स्मशानभूमी,मासे सुकविण्यासाठी बांधलेला ओटा,महावितरण चे खांब,रस्ता सुरची झाडे समुद्रात वाहून गेली आहेत या…
आचरा/- शासकीय जमीनीवरील खाजगी नोंद हटविण्याबाबत आचरा ग्रामपंचायतीने मालवण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाबाबत आचरा देवस्थान कमिटीकडून मालवण तहसीलदारांना निवेदनातून खुलासा देण्यात आला आहे. यात त्यांनी आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पदाचा गैर वापर…
आचरा /- सिने-नाट्य दिग्दर्शक दिपक दत्ताराम कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी पुन्हा निवड झाली आहे . याबाबत केंद्रीय मानवाधिकार संघटन राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवाले…
You cannot copy content of this page