तापमानाचा पारा वाढला!पुढील ४८ तास काळजी घ्या,राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता.
मुंबई /- देशातील काही भागांत तापमानाचा पारा वाढत आहे. पुढील ४८ तासांत राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पुढील २४…
