प्रशासन बिबट्या नरभक्षक होण्याची वाट पाहतेय काय ?मेर्वीतील ग्रामस्थांचा संतप्त सवाल
रत्नागिरी /- रत्नागिरीतील पावस मेर्वी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. माणसांवर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. हल्ला झाल्यावर प्रशासन काही दिवस उपाययोजना करते मात्र बिबट्याचा बंदोबस्त…
