आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन रहाण्याची गरज नाही .;पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग /- कोविडच्या नियमात मोठी शिथिलता आणण्यात आली असून आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आता कोरोनाची…
