🛑कुडाळ रेल्वे स्थानक : पावसाळी वेळापत्रक २०२६ जाहीर*
✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक १५.०६. २०२६ (जून )पासून ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोकण रेल्वेने पावसाळ्यासाठी कुडाळ स्थानकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षिततेसाठी गाड्यांच्या वेगावर…
🛑सिंधुरत्न समृद्ध योजने’च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार.;पालकमंत्री नितेश राणे.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व…
🛑कणकवलीत एक कोटींच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन..
◼️नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सोहळा संपन्न.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली…
🛑१० वी व १२ वी पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’;जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक संपन्न..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (कोकण विभागीय मंडळ) मार्फत दिनांक १६ जून पासून इयत्ता १० वी आणि १२ वीची पुरवणी परीक्षा सुरू होत…
🛑कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ ;ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी.;पालकमंत्री नितेश राणे.
✒️लोकसंवाद /- कणकवली. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा…
🛑बिबवणे येथील सौ.संजना साटम बेपत्ता..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम ( 28 ) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस…
🛑जि. प. प्राथमिक शाळा कुंब्रल नंबर 3 शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा..
✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कुंब्रल नंबर 3 शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामीण भागातील शाळा असून सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दहा संख्येने…
🛑मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय.;पालकमंत्री नितेश राणे.
◼️राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! ✒️लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे…
