मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी.;चेतन राजहंस,राष्ट्रीय प्रवक्ते सनातन संस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे. ज्या काळात ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर भाष्य करणारे दुर्लभ होते, त्या काळात मा.गो.…
