Category: इतर

अंबरग्रीसला आहे खास महत्त्व… उच्च प्रतिच्या अत्तर निर्मितीत होतो उपयोग.;वनपरिक्षेत्र अधिकारीअमृत शिंदे..

देवबाग समुद्रकिनारी सकाळी आढळला होता अंबरग्रीस हा देवमाशाच्या उलटी सदृश्य पदार्थ.. कुडाळ /- आज दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे देवबाग तारकर्ली, ता. मालवण येथून जि.प.…

सावंतवाडी खासकीलवाडा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा परिसरात एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. काल रात्री उशिरा ही घटना उघडाकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी…

आश्वासन फोल म्हणून प्रवीण गवस रुग्णवाहिकेसाठी पुन्हा करणार उपोषण..

दोडामार्ग /- गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र येथे सर्व सोयीयुक्त अशी रूग्णवाहीका मिळाली पाहिजे अशी मागणी होती माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका…

निवती येथील एअरगन आणि साॅ-कटर चोरल्या प्रकरणी दोघा युवकांना अटक.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- निवती येथे झालेल्या चोरी प्रकरणी कुडाळ पोलिसांनी काल रात्री दोघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिनार दिलीप खानविलकर (२४),रा. पिंगुळी-सराफदारवाडी व विशाल सुरेश वाडेकर…

आशिये बायपाससाठी नगराध्यक्ष समिर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा पुढाकार..

कणकवलीतील पोस्ट खात्याच्या जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव महिन्याभरात जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार सादर.. कणकवली /- कणकवली शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे,…

कलमठ येथील निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन..

कणकवली /- कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. ते…

देवगड तालुक्यातील पत्रकार अतुल गाडगीळ यांचे निधन..

देवगड /- ज्येष्ठ पत्रकार व देवगड तालुक्यातील फणसे गावचे रहिवाशी अतुल शशिकांत गाडगिळ (46) यांचे मुंबई सानपाडा येथे दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ,भावजया असा परिवार आहे. अतुल गाडगीळ…

जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ टक्काही काम नाही.;जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत बाब उघड..

सिंधुदुर्गनगरी /-जल जीवन मिशन योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील गेल्या चार महिन्यात…

वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाची आ.वैभव नाईक यांनी जि.प. व पं.स.अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी..

इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी, व बांधकाम च्या कार्यकारी अभियंत्या यांना सूचना.. मालवण /- जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीसाठी आ. वैभव नाईक…

अवैध मासेमारीवर प्रशासनाकडून कडक कारवाईची अंमलबजावणी करण्यात यावी.; जिल्हाधिकारी

मालवणमधील मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.. सिंधुदुर्गनगरी /- १ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरु झाला असून मालवण तालुक्यातील पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित…

You cannot copy content of this page