Category: इतर

पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण…

मुंबई /- रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला…

पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण…

मुंबई /- रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला…

पत्रादेवी पोलीस लाठी दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी पुन्हा बंद..

बांदा /- काही दिवसांपूर्वी सर्व वाहनांसाठी खुली करण्यात आलेली पत्रादेवी येथील “पोलीस लाठी” आज सायंकाळ पासून पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत ही…

कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांबाबत डी. के. सावंत यांचा उपोषणाचा ईशारा..

सावंतवाडी /- कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला जाग येण्यासाठी १५ ऑगस्टला मळगाव रेल्वेस्टेशन समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डी. के.…

के.आर.सी एम्प्लॉईज आणि रेल कामगार सेना युतिचा विजय निश्चित.; उमेश गाळवणकर

कुडाळ /- कोकण रेल्वेत मान्यताप्राप्त् युनियनसाठी दिनांक 05 ऑगस्ट् या जी सी दिवशी मतदान होत आहे. के.आर.सी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेना हया दोन युनियनची युति असुन नारळाचे झाड…

सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत…

सावंतवाडी /- सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आता नवा आदर्श घालून देत 23 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीच्या…

मडुरा-सातोसे रस्त्यावरील मोरीला दुसऱ्यांदा पडले भगदाड..

बांदा /- मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील मोरीपुलाला जून महिन्यात भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने माती व दगडाच्या साहाय्याने भगदाड बुजविले मात्र काही दिवसांनी काल त्याच…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा जाणून घ्या…

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 50 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.2930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.32 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…

खर्डेकर महाविद्यालयाच्या NCC युनिटने पूरग्रस्तांना केले मदतीचे वाटप..

वेंगुर्ले /- एन. सी.सी.युनिट बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय.वेंगुर्ला यांनी २३ जुलै,२०२१ रोजी आलेल्या महापूरमूळे प्रभावीत निमजगाव व गडगेवाडी, बांदा येथिल ४५ कुटुंबाना घरोघरी प्रत्यक्ष जाऊन अन्न धान्य वाटप करून मदत केली.…

You cannot copy content of this page