सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणामुळेच स्वातंत्रदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० उपोषणे.;परशुराम उपरकर
कणकवली /- जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने उद्याच्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० पेक्षा अधिक नागरिक उपोषणाला बसणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर हे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचे…
