गणेश चतुर्थीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल.;अँड.सुहास सावंत यांचा ईशारा..
कुडाळ /- जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी वेळत्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न रखडले असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक अँड. सुहास सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेतसांगितले…
